Friday, February 27, 2026

रश्मिका मंदाना और विजय देवरकोंडा की शादी के रस्मों की झलक



शंकर मराठे - मुंबई, २७ फरवरी २०२६ : अभिनेत्री रश्मिका मंदाना और अभिनेता विजय देवरकोंडा आखिरकार शादी के बंधन में बंध गए। रश्मिका ने २६ फरवरी को विजय देवरकोंडा संग सात फेरे लिए और अब शादी की ढेर सारी खूबसूरत तस्वीरें शेयर की हैं। साथ में रश्मिका और विजय ने एक-दूसरे को पति-पत्नी के रूप में फैंस से मिलवाते हुए दिल छू लेने वाली बातें लिखी हैं। रश्मिका और विजय ने २६ फरवरी की सुबह ८ बजे फेरे लिए और शाम ४ बजे उदयपुर में कोडवा और तेलुगु परंपराओं से शादी हुई। चूंकि, रश्मिका कोडागु मूल की हैं, तो इसलिए शाम को विशेष कोडवा रस्मों से शादी हुई, जबकि सुबह के वक्त तेलुगु रीति-रिवाजों से दोनों की शादी संपन्न हुई थी। कोडवा रस्मों में बाले बिरुदु, तलवार और आशीर्वाद की रस्म हुई।




Thursday, February 26, 2026

Rashmika Mandanna & Vijay Deverakonda are married...

Shankar Marathe - Mumbai,  26 February 2026  : Actress Rashmika Mandanna & Actor Vijay Deverakonda are now officially Married, marking a new chapter in their journey together. 


लाली समोर येणार जोकरच्या वेशात गोपाळचा खरा चेहरा?


शंकर मराठे - मुंबई, २६ फेब्रुवारी २०२६  : झी मराठी चैनल वरील अत्यंत लोकप्रिय व थरारक मालिका "देवमाणूस - मधला अध्याय'' सध्या एका अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेतील प्रत्येक भाग प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा ठरत असून, लवकरच मालिकेत एक मोठा धमाका होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुख्य पात्र असलेला गोपाळ,

आपल्या गुंतागुंतीच्या कृत्यांनी सर्वांना चकवा देण्यात माहीर आहे, तो आता एका नव्या संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे की, गोपाळने स्वतःची खरी ओळख लपवण्यासाठी चक्क 'जोकर'चा अवतार धारण केला आहे. या जोकरच्या रूपा मागे तो आपली गुपिते दडवण्याचा प्रयत्न करत असला, तरी लालीच्या नजरेतून वाचणे त्याला कठीण जाणार असल्याचे दिसत आहे. लाली ही सुरुवातीपासूनच सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असून, तिला या जोकरच्या वागण्यावर आणि हालचालींवर दाट संशय आला आहे.

या थरारक वळणात, लाली आणि जोकरच्या वेशातील गोपाळ हे एकमेकांच्या समोरासमोर येणार आहेत. गोपाळने आतापर्यंत अनेकदा लोकांच्या डोळ्यात धूळ फेकून स्वतःचा बचाव केला आहे. मात्र, लाली ज्या जिद्दीने या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे, ते पाहता या भेटीत गोपाळचे पितळ उघडे पडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या भेटीमुळे कथानकात मोठे फेरबदल होण्याची शक्यता असून, अनेक दिवसांपासून गुलदस्त्यात असलेल्या काही गोष्टींचा उलगडा होऊ शकतो.

गोपाळने आजवर केलेल्या चुकीच्या कृत्यांचा आणि इतरांच्या आयुष्याशी खेळण्याच्या वृत्तीचा शेवट जवळ आला आहे की तो पुन्हा एकदा एखादी नवी चाल रचून यातून सही सलामत बाहेर पडणार, हे पाहणे रंजक ठरेल. या दोन पात्रां मधील समोरासमोर येणारा हा प्रसंग प्रेक्षकांसाठी प्रचंड उत्सुकतेचा ठरणार असून मालिकेची लोकप्रियता यामुळे अधिकच वाढण्याची चिन्हे आहेत.

Wednesday, February 25, 2026

Big B has started shooting in Hyderabad


Shankar Marathe - Mumbai,  26 February 2026  : Amitabh Bachchan has started shooting for the sequel to Kalki 2898 AD in Hyderabad and shared behind-the-scenes photos on his blog. He is seen in character and embracing Kamal Haasan, marking their first on-set reunion in decades.

ह्या विलेनचे नसीब कसं फळफळले ?


शंकर मराठे - मुंबई, २५ फेब्रुवारी २०२६  : 'शोले' चित्रपटाचे नाव काढले की सर्वात आधी डोळ्यांसमोर उभा राहतो तो म्हणजे विलेन 'गब्बर सिंग'. परंतु, तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की गब्बर सिंगच्या भूमिकेसाठी अमजद खान हे निर्मात्यांची पहिली पसंती अजिबात नव्हती. जेव्हा डायरेक्टर रमेश सिप्पी यांनी 'शोले' चित्रपटासाठी कलाकारांची निवड प्रक्रिया सुरू केली होती, तेव्हा गब्बर सिंग या मुख्य खलनायकाची भूमिका सुरुवातीला प्रसिद्ध अभिनेते डॅनी डेन्जोंगपा यांना देण्यात आली होती. मात्र, डॅनी यांनी त्याच वेळी फिरोज खान यांच्या 'धर्मात्मा' या चित्रपटासाठी आपल्या तारखा दिल्या होत्या. दोन्ही चित्रपटांच्या शूटिंगच्या तारखा एकाच वेळी आल्यामुळे वेळेच्या अभावापोटी डॅनी डेन्जोंगपा यांना नाईलाजाने 'शोले' चित्रपटातून बाहेर पडावे लागले व पुढे अमजद खान यांचे नशीब फळफळले.

अमजद खान एका मोठ्या ब्रेकच्या शोधात होते, जेव्हा त्यांची भेट डायरेक्टर रमेश सिप्पी यांच्याशी झाली, तेव्हा सिप्पी यांना अमजद यांचा चेहरा खूपच वेगळा आणि प्रभावी वाटला. त्यांनी अमजद यांना भूमिकेसाठी दाढी वाढवण्याचा सल्ला दिला आणि हाच छोटासा संकेत अमजद खान यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. या भूमिकेमध्ये पूर्णपणे परकाया प्रवेश करण्यासाठी त्यांनी आपली दाढी वाढवली, स्वतःचे दात काळे केले आणि आपला संपूर्ण लूक बदलून टाकला. जेव्हा ते स्क्रीन टेस्ट देण्यासाठी गेले, तेव्हा ते संपूर्णपणे गब्बर सिंगच्या रूपात तिथे पोहोचले होते आणि त्यांचा तोच खतरनाक लूक पाहून त्यांना ही ऐतिहासिक भूमिका मिळाली.


अभिनेत्री नरगिस की याद में सुनील दत्त ने क्या किया?


शंकर मराठे - मुंबई, २५ फरवरी २०२६  : अभिनेत्री नरगिस के जाने के बाद सुनील दत्त अंदर से पूरी तरह टूट चुके थे। करीबियों को डर था… कहीं ये गम उन्हें भी खत्म न कर दे। वो बिखर गए थे, खामोश हो गए थे, जैसे जिंदगी का मकसद ही चला गया हो। लेकिन फिर…जिस दर्द ने उन्हें तोड़ा, उसी दर्द को उन्होंने अपनी ताकत बना लिया।

लोग सोच रहे थे वो खुद को संभाल नहीं पाएंगे… पर सुनील दत्त ने ऐसा फैसला लिया, जिसने उन्हें सिर्फ संभाला ही नहीं — बल्कि हजारों जिंदगियों का सहारा बना दिया।

नरगिस की याद में उन्होंने नरगिस दत्त फाउंडेशन की स्थापना की — जो कैंसर के मरीजों के लिए उम्मीद की किरण बना। जिस इंसान को डर था कि वो गम में टूट जाएगा… उसी ने अपने दुख को सेवा में बदलकर इतिहास रच दिया।


Tuesday, February 24, 2026

एक ऐसी फिल्म बनाई जिससे इस एक्टर की १५ साल की कमाई हुई बर्बाद


शंकर मराठे - मुंबई, २५ फरवरी २०२६ : एक्टर महेश कोठारे की साल १९८७ में प्रदर्शित मराठी फिल्म दे दणादण सुपरहिट हुई थी और उन्होंने इसी फिल्म को हिंदी भाषा में बनाने के बारे में सोचा। इस फिल्म का नाम था "लो मैं आ गया"। इस फिल्म के कलाकार थे — विनय आनंद, लक्ष्मीकांत बेर्डे, मोहन जोशी, रिमा लागू, मकरंद देशपांडे, दीपक शिर्के, प्रेम चोप्रा। इस हिंदी फिल्म को बनाने के लिए महेश कोठारे ने अपनी १५ साल की पूरी कमाई लगाई थी। यह फिल्म ८ जनवरी १९९९ को रिलीज हुई थी, मगर बॉक्स ऑफिस पर बूरी तरह पिट गई। 

इस फिल्म की मेकिंग से महेश कोठारे के ऊपर कर्जा हो गया। इतना ही नहीं तो उनको अपना घर भी बेचना पड़ा। महेश कोठारे को इस कर्जे का निपटारा करने के लिए १० साल का समय लगा। लेकिन महेश कोठारे ने हार नहीं मानी, फिर उन्होंने मराठी भाषा फिल्म बनाकर फिल्म इंडस्ट्री में अपनी पहचान बनाई।

एक्टर, डायरेक्टर और निर्माता बनकर महेश कोठारे ने हिंदी भाषा में एक फिल्म बनाकर बड़ा नुक़सान उठाया, लेकिन उन्होंने फिल्म बनाने का जुनून जारी रखा और मराठी भाषा में एक से बढ़कर एक सुपरहिट फिल्में बनाई।

बिग बी ४० साल बाद कमल हासन के साथ फिल्म में


शंकर मराठे - मुंबई, २४ फरवरी २०२६  : सुपरस्टार अमिताभ बच्चन ने 'कल्कि 2' के सेट से अपनी कई शानदार तस्वीरें शेयर की हैं। इन तस्वीरों में से एक में वो कमल हासन से गले लगते दिख रहे हैं। पर्दे के पीछे की इन तस्वीरें को शेयर करते हुए उन्होंने ४० साल बाद कमल हासन के साथ फिर से काम करने पर खुशी जाहिर की है।

इस बार अमिताभ बच्चन करीब चार दशकों के बाद एक कमल हासन के साथ स्क्रीन शेयर करेंगे। अमिताभ ने इन झलकियों को शेयर करते हुए लिखा है, 'और महान कमल हासन से मुलाकात... हम सालों बाद साथ काम करेंगे। उन्होंने बताया कि आखिरी बार फिल्म 'गिरफ्तार' में दोनों ने साथ काम किया था। यानी साफ है कि पिछली फिल्म की शूटिंग के दौरान दोनों एक्टर की मुलाकात नहीं हो पाई।

कमल हासन और अमिताभ बच्चन दोनों 'कल्कि 2898 ईडी' का हिस्सा रहे हैं। फिल्म में कमल हासन मुख्य विलन सुप्रीम यास्किन की भूमिका निभाई है। फिल्म में वो 'कॉम्प्लेक्स' नामक शहर के एक बीमार, बुजुर्ग और तानाशाह राजा हैं जो अमर और जवान बनने के लिए लड़कियों के भ्रूण का इस्तेमाल टेक्नोलॉजी की मदद से करता है।

Monday, February 23, 2026

बिग बी ने 'जलसा' की रविवार दर्शन परंपरा को तोड़ा


शंकर मराठे - मुंबई, २४ फरवरी २०२६  : बॉलीवुड में सुपरस्टार अमिताभ बच्चन को 'सदी का महानायक' कहते हैं, बिग बी ने अपनी लंबे समय से चली आ रही 'जलसा' की रविवार दर्शन परंपरा को तोड़ दिया। २२ फरवरी २०२६ को फैंस गेट पर इंतजार करते रहे, लेकिन बिग बी नजर नहीं आए।

अमिताभ बच्चन ने अपने टंबलर ब्लॉग पर भावुक पोस्ट लिखी, जिसमें बताया कि काम की व्यस्तता और यात्रा की तैयारी के चलते वह गेट पर नहीं आ सके। उन्होंने लिखा, "काम पूरे जोश के साथ जारी है… लेकिन एक 'लेकिन' आ गया है। रविवार है, लेकिन जलसा गेट पर इस बार दर्शन नहीं। ऊर्जा बचाकर रखिए, जल्द मिलेंगे।"

अमिताभ की यह ईमानदारी फैंस को और करीब लाती है। अगले रविवार का इंतजार!

जीरो से हीरो बनने की अमिताभ बच्चन की सबसे प्रेरणादायक कहानी


शंकर मराठे - मुंबई, २४ फरवरी २०२६  : बॉलीवुड में सुपरस्टार अमिताभ बच्चन को 'सदी का महानायक' कहते हैं, ९० के दशक में एक वक्त ऐसा भी था जब उनके घर के बाहर लेनदारों की लंबी लाइन लगी रहती थी और उन्हें सरेआम धमकियां दी जाती थीं। उनकी कंपनी एबीसीएल ९० करोड़ के भारी घाटे में डूब चुकी थी और उन पर ५५ कानूनी केस चल रहे थे। जो लोग कल तक उनके साथ जुड़ने के लिए उत्सुक रहते थे, वे अचानक दुश्मन बन गए और उनके दरवाजे पर आकर बदतमीजी करने लगे।

हालात इतने खराब हो गए थे कि अमिताभ बच्चन और जया बच्चन ने बिना सोचे-समझे पर्सनल गारंटी वाले पेपर्स पर साइन कर दिए थे, जिसकी वजह से उनकी पूरी प्रॉपर्टी खतरे में आ गई और उन्हें अपना बंगला 'प्रतीक्षा' तक गिरवी रखना पड़ गया। बिग बी को रातों में नींद नहीं आती थी, क्योंकि कंपनी के पास कर्मचारियों को सैलरी देने तक के पैसे नहीं बचे थे।

लेकिन जब सब कुछ खत्म होता दिख रहा था, तब बिग बी ने हार मानने के बजाय लड़ने का फैसला किया। यश चोपड़ा की फिल्म 'मोहब्बतें' और टीवी शो 'कौन बनेगा करोड़पति' उनके डूबते करियर के लिए मसीहा बनकर आए। केबीसी के पहले सीजन से उन्होंने करीब १५ करोड़ रुपए कमाए और धीरे-धीरे अपनी मेहनत के दम पर ९० करोड़ का पूरा कर्ज चुकाकर अपनी खोई हुई साख वापस पाई।

यह बिग बी की कहानी हमें सिखाती है कि बुरा वक्त सिर्फ़ एक छोटा सा पड़ाव है, मंज़िल नहीं। अगर आपके अंदर खुद पर भरोसा और मेहनत करने का जज्बा है, तो आप राख से भी दोबारा उठ खड़े हो सकते हैं।

Sunday, February 22, 2026

अंधेरी में खुलेगा नया आरके स्टूडियो


शंकर मराठे - मुंबई, २३ फरवरी २०२६ : बॉलीवुड के शो - मैन की पहचान फिर होगी जिंदा! राज कपूर की यादों का नया घर, अंधेरी में खुलेगा नया आरके स्टूडियो। रणबीर कपूर जब अपने दादाजी की विरासत को फिर से जीवित करने की तैयारी करते हैं, तो सिर्फ एक स्टूडियो नहीं खुलता… खुलती हैं यादें, खुलता है इतिहास, और फिर गूंज उठती है वो धुन - "जीना यहाँ, मरना यहाँ…"

हिंदी सिनेमा के शो-मैन राज कपूर ने साल १९४८ में जिस सपने को जन्म दिया था - आर. के. स्टुडियो - वो सिर्फ एक इमारत नहीं, एक भावना थी। इसी छत के नीचे 'आग', 'बरसात', 'आवारा', ‘मेरा नाम जोकर’, 'बॉबी', 'सत्यम शिवम सुंदरम' , 'प्रेम रोग', 'हीना', और 'राम तेरी गंगा मैली' जैसी अमर फिल्मों ने आकार लिया। आखिरी बार इस बैनर तले 1999 में 'आ अब लौट चलें'बनी, जिसका निर्देशन ऋषि कपूर ने किया था।

फिर वक्त बदला… चेंबूर वाला पुराना स्टूडियो बिक गया, और लगा जैसे एक युग खत्म हो गया। लेकिन कपूर खानदान ने साबित कर दिया - विरासतें बिकती नहीं, उन्हें फिर से जिया जाता है।

अब रणबीर कपूर ने परिवार के साथ मिलकर अंधेरी में ५ मंजिला इमारत २० साल की लीज पर लेकर आरके स्टूडियो को नए रूप में खड़ा करने की तैयारी शुरू कर दी है। यहां आर्ट स्टूडियो होगा, मेकअप रूम, स्क्रीनिंग रूम, मंदिर, म्यूजिक और एडिटिंग फ्लोर - यानी सिनेमा का पूरा संसार एक ही छत के नीचे। डिजाइन ऐसी होगी कि एक साथ तीन फिल्मों की शूटिंग संभव हो सके - यानी शो-मैन की परंपरा आधुनिक सोच के साथ।

ये सिर्फ एक स्टूडियो की वापसी नहीं… ये उस मुस्कान की वापसी है जो राज कपूर की आंखों में बसती थी। ये उस जुनून की वापसी है जिसने भारतीय सिनेमा को विश्व पटल पर पहचान दिलाई।


श्रद्धा कपूरने करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे मनोभावे दर्शन घेतले


शंकर मराठे - मुंबई, २३ फेब्रुवारी २०२६  : सध्या बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणात प्रचंड व्यग्र आहे. 'ईठा' असे तिच्या या नवीन सिनेमाचे नाव असून, या बहुचर्चित चित्रपटाचे चित्रीकरण सध्या कोल्हापूर शहरात सुरू आहे. याच चित्रीकरणाच्या निमित्ताने कोल्हापुरात असलेल्या श्रद्धा कपूरने वेळात वेळ काढून करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे मनोभावे दर्शन घेतले. 

​मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेल्या श्रद्धा कपूरच्या अत्यंत साध्या आणि सोज्वळ रूपाने उपस्थित चाहत्यांची मने जिंकून घेतली. एवढी मोठी आणि प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी असूनसुद्धा तिने कोणताही बडेजाव न करता अत्यंत साध्या कपड्यांमध्ये मंदिरात हजेरी लावली होती. दर्शनावेळी तिने देवी अंबाबाईच्या चरणी साडी देखील अर्पण केली. आपल्या लाडक्या अभिनेत्रीला प्रत्यक्ष पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी मंदिराच्या परिसरात एकच मोठी गर्दी केली होती. त्यावेळी श्रद्धानेही अत्यंत प्रेमाने हात हलवून चाहत्यांच्या गर्दीला हसतमुखाने अभिवादन केले.


Thursday, February 19, 2026

कसा वाटला गौतमी पाटीलचा उखाणा ?

 


शंकर मराठे - मुंबई, १९ फेब्रुवारी २०२६  : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे आणि चाहत्यांमध्ये एकच चर्चा रंगली आहे – खरंच का महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार राऊत आणि महाराष्ट्राची नृत्यांगना गौतमी पाटील विवाहबंधनात अडकले? नव्या संगीतमय अल्बम गाण्यासाठी व्हिडिओमध्ये दोघेही नवरा-नवरीच्या वेशात दिसत आहेत आणि लग्नानंतर उखाणा घेताना त्यांची केमिस्ट्री पाहून अनेकांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षावही केला आहे.

गौतमी पाटील ने देखील एका नव्या नवरी सारखा उखाणा घेतला आहे.

ना वायफाय ना इंटरनेट 

गच्चीवर झाली आमची पहिली भेट

ओमकार रावांचे नाव घेते 

आमची जोडी एकदम परफेक्ट 

Wednesday, February 18, 2026

'ओ रोमियो' हुई फ्लॉप ...


शंकर मराठे - मुंबई, १८ फरवरी २०२६ : विशाल भारद्वाज के डायरेक्शन में बनी फिल्म 'ओ रोमियो' को उम्मीद के मुताबिक अच्छा रिस्पॉन्स नहीं मिला है। यह फिल्म बॉक्स ऑफिस पर दर्शकों की उम्मीदों पर खरी नहीं उतरी है।

'ओ रोमियो' एक गैंगस्टर रोमांटिक एक्शन फिल्म है। इस फिल्म में शाहिद कपूर गैंगस्टर हुसैन उस्तरा की भूमिका में नजर आ रहे हैं और यह 13 फरवरी को रिलीज हुई थी। 

जानकर हैरानी होगी कि यह फिल्म पांच दिन में भी 50 करोड़ रुपये की कमाई नहीं कर पाई है। यह फिल्म अपने बजट से काफी पीछे चल रही है। पांच दिनों के कलेक्शन को देखते हुए लग रहा है कि यह फिल्म फ्लॉप साबित हो सकती है।

Tuesday, February 17, 2026

गौतमी पाटील अडकली विवाहबंधनात ?

 


शंकर मराठे - मुंबई, १८ फेब्रुवारी २०२६  : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे आणि चाहत्यांमध्ये एकच चर्चा रंगली आहे – खरंच का महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार राऊत आणि महाराष्ट्राची नृत्यांगना गौतमी पाटील विवाहबंधनात अडकले? व्हिडिओमध्ये दोघेही नवरा-नवरीच्या वेशात दिसत आहेत आणि लग्नानंतर उखाणा घेताना त्यांची केमिस्ट्री पाहून अनेकांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षावही केला आहे.

मात्र या सगळ्यामागचं सत्य थोडंसं वेगळं आहे. हा व्हिडिओ त्यांच्या खऱ्या आयुष्यातील लग्नाचा नसून एका नव्या संगीतमय अल्बम गाण्यासाठी  शूट करण्यात आला आहे. एक जुने गाजलेले गाणे नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यात ओंकार आणि गौतमी यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे.

व्हिडिओमध्ये दोघांची जोडी इतकी नैसर्गिक आणि आकर्षक वाटते की अनेक चाहत्यांना ते खरंच लग्न करत आहेत असं वाटलं. गौतमीच्या डान्ससोबत ओंकारची भन्नाट स्टाईल या गाण्यात पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.


सलमान खान पहुंचे लीलावती अस्पताल


शंकर मराठे - मुंबई, १८ फरवरी २०२६  : बॉलीवुड दबंग स्टार सलमान खान के पिता और दिग्गज पटकथा लेखक सलीम खान इस समय लीलावती अस्पताल में भर्ती हैं और उनसे मिलने-जुलने वालों का तांता लगा हुआ है। सलीम खान को 17 फरवरी की सुबह इमरजेंसी में भर्ती करवाया गया था। उनका इलाज कर रहे डॉक्टर जलील पार्कर ने बताया था कि सलीम खान को उनके फैमिली डॉक्टर लेकर आए थे और तुरंत ही इमरजेंसी में इलाज शुरू कर दिया गया था। सलीम खान की हालत स्थिर बताई गई, पर अभी भी वह आईसीयू में हैं और डॉक्टरों की कड़ी निगरानी में हैं। इसी बीच मंगलवार, देर रात तक सलीम खान से मिलने आने वालों का तांता लगा रहा। सलमान खान और पूरा परिवार देर रात लीलावती अस्पताल पहुंच गया। 

सलमान खान को कौन-सा फ्लैट पसंद है?


शंकर मराठे - मुंबई, १८ फरवरी २०२६  : बॉलीवुड  का दबंग स्टार सलमान खान के पास 3225 करोड़ रुपए की प्रापर्टी है, लेकिन फिर सलमान खान को मुंबई के बांद्रा स्थित गॅलेक्सी अपार्टमेंट के 1BHK फ्लैट में रहना अच्छा लगता है, क्योंकि यह सलमान खान का पसंदीदा फ्लैट है। इतना ही नहीं तो सलमान खान के पास और कितना भी पैसा आ जाए तो भी वह 1BHK फ्लैट में ही रहेंगे।

Monday, February 16, 2026

अंधविश्वास, तांत्रिक प्रथाओं और अंधभक्ति की भयावह झलक है फिल्म चरक


शंकर मराठे - मुंबई, १६ फरवरी २०२६  : 'द केरल स्टोरी' के डायरेक्टर सुदीप्तो सेन की नई फिल्म 'चरक' की टीजर देखने वालों को सिहरन पैदा कर रहा है। इस टीजर में अंधविश्वास, तांत्रिक प्रथाओं और अंधभक्ति की झलक है जिसमें एक तांत्रिक लाश को नोंचकर खाता दिख रहा है।

फिल्म 'चरक: आस्था का मेला' का टीजर रिलीज हो चुका है। इस फिल्म में आस्था के अंधेरे में सिहरन पैदा करने वाले कुछ सवाल हैं जो टीजर देखते ही आपके भी मन में जरूर कौंधेगा। 

इस फिल्म का टीजर अंधविश्वास, तांत्रिक प्रथाओं और अंधभक्ति की भयावह झलक पेश करता है। डायरेक्टर सुदीप्तो सेन की यह फिल्म 6 मार्च 2026 को सिनेमाघरों में रिलीज होने जा रही है।

'एका लग्नाची पुढची गोष्ट' दरवेळी नवीन वाटते


शंकर मराठे - मुंबई, १६ फेब्रुवारी २०२६  : लग्नाची गोष्ट जुनी झाली तरीही मन्या व मनीच्या प्रेमाचा प्रयोग आजही 'हाऊसफुल्ल' आहे! 

कधी संवादांची गोडी, तर कधी वादांची मिश्कील फोडणी, पण तुम्हा प्रेक्षकांच्या सोबतीने ही 'एका लग्नाची पुढची गोष्ट' दरवेळी नवीन वाटते. पडदा उघडल्यापासून ते टाळ्यांच्या कडकडाटापर्यंत, आयुष्याचा हा प्रवास फारच रंगतदार होतो.

एका लग्नाची पुढची गोष्ट' हे प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर अभिनित एक लोकप्रिय मराठी विनोदी नाटक आहे, जे लग्नानंतरच्या १८-२० वर्षांनंतरच्या वैवाहिक आयुष्यातील चढ-उतार आणि 'मिडल-लाइफ क्रायसिस' वर भाष्य करते. हे नाटक 'मन्या' आणि 'मनी' या जोडप्याच्या आयुष्यातील कडू-गोड अनुभवांवर आधारित आहे

मेहनत और खुद्दारी से बिग बी ने चुकाया था कर्ज

 


शंकर मराठे - मुंबई, १६ फरवरी २०२६  : 90 के दशक में अमिताभ बच्चन ने जब अपनी कंपनी एबीसीएल शुरू की, तो खराब मैनेजमेंट के कारण वे पूरी तरह दिवालिया हो गए। उन पर ₹90 करोड़ का कर्ज चढ़ गया और बैंकों ने उनका घर 'प्रतीक्षा' तक कुर्क कर लिया था। बिग बी ने खुद बताया था कि लोग उनके घर के बाहर खड़े होकर बदतमीजी करते थे और फिल्म इंडस्ट्री ने उनका साथ छोड़ दिया था। लेकिन उन्होंने हिम्मत नहीं हारी; वे खुद यश चोपड़ा के पास काम मांगने गए और उन्हें 'मोहब्बतें' मिली। उसी दौरान 'कौन बनेगा करोड़पति' ने उनकी जिंदगी में एक मोड़ लाया। इस शो की अपार सफलता से उन्होंने पाई-पाई चुकाई और फिर से 'शहंशाह' बनकर उभरे। यह कहानी सिखाती है कि वक्त कितना भी बुरा हो, मेहनत और खुद्दारी से उसे बदला जा सकता है। 

Saturday, February 14, 2026

अभिनेत्री भूमी पेडणेकरची बॉलिवूडमधील व्यथा


शंकर मराठे - मुंबई, १४ फेब्रुवारी २०२६  : बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर ही तिच्या हटके आणि दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. ग्लॅमरस भूमिकांऐवजी नेहमीच आशयघन विषयांना प्राधान्य देणाऱ्या या अभिनेत्रीने नुकताच एक मोठा खुलासा केला आहे.

भूमी पेडणेकर केवळ पैशांसाठी न पटणाऱ्या भूमिका करण्यापेक्षा, ज्या भूमिकेतून समाधान मिळेल अशाच प्रोजेक्ट्सना होकार देण्यावर ठाम आहे. तिने घेतलेल्या या धाडसी निर्णयांचे आणि भूमिकेवर असलेल्या निष्ठेचे सध्या कौतुक होत आहे.

Friday, February 13, 2026

महाशिवरात्रीच्या निमित्तानं अमृता फडणवीस यांचा 'शंभू रे' म्युझिक अल्बम


शंकर मराठे - मुंबई, १३ फेब्रुवारी २०२६  : महादेवाला समर्पित असलेला सण महाशिवरात्री येत्या रविवारी १५ फेब्रुवारीला साजरी करण्यात येणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त गायिका अमृता फडणवीस यांचं नवं गाणं यूट्यूबवर रिलीज करण्यात आलंय. टी-सीरिज प्रस्तुत, भावस्पर्शी अमृता फडणवीस त्यांचं नवं भक्तिगीत “शंभू रे” सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. भगवान शिवजींना अर्पण केलेले एक हृदयस्पर्शी भजन असून भक्तीच्या मुळाशी रुजलेले आणि मनापासूनच्या संगीत अभिव्यक्तीने अधिक उंचावलेले हे गीत शिवभक्तीचा कालातीत सार पकडते आणि शांतता, सामर्थ्य आणि आध्यात्मिक स्थैर्य जागवते, असं म्हणायला हरकत नाही. 

महाशिवरात्री निमित्त प्रदर्शित झालेलं हे भजन भगवान शिवजींना अर्पण केलेले असून मनाला शांती देणारे आहे.

च्यवनप्राश विज्ञापन करने से अभिनेता श्रीराम लागू का मेडिकल लाइसेंस रद्द हुआ था

शंकर मराठे - मुंबई, १३ फरवरी २०२६  : फिल्मी दुनिया में कई कलाकारों ने डाक्टर की डिग्री हासिल की है। इसी सिलसिले में एक पुरानी कहानी अभिनेता श्रीराम लागू की भी सामने आती है। वे पेशे से ENT सर्जन थे और 1960 के दशक में पुणे तथा तंजानिया में प्रैक्टिस कर चुके थे। मेडिकल कॉलेज के दौरान ही उनका झुकाव थिएटर की ओर हुआ और धीरे-धीरे अभिनय उनका जुनून बन गया।

हालांकि, डाबर च्यवनप्राश विज्ञापन में नजर आने के बाद विवाद खड़ा हुआ और उनका मेडिकल लाइसेंस रद्द कर दिया गया। इस तरह उनका मेडिकल और अभिनय जीवन एक साथ चर्चा का विषय बन गया।


विद्या बालनला जडले होते व्यसन ...


शंकर मराठे - मुंबई, १३ फेब्रुवारी २०२६  : बॉलीवूडमधील कलाकार आपल्या भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी आणि त्यामध्ये जिवंतपणा आणण्यासाठी कोणत्याही थरापर्यंत जायला तयार असतात. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेत्री विद्या बालन. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या विद्याने 'द डर्टी पिक्चर' या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. या चित्रपटात तिने दाक्षिणात्य अभिनेत्री सिल्क स्मिता यांची भूमिका साकारली होती. ही भूमिका पडद्यावर हुबेहूब वटवण्यासाठी विद्याने केवळ आपल्या लूकवरच काम केले नाही, तर अशा काही गोष्टी अंगीकारल्या ज्या तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी आव्हानात्मक ठरल्या. विशेष म्हणजे, या भूमिकेसाठी विद्या बालनला सिगारेट ओढण्याचे व्यसन जडले होते, जे चित्रपट संपल्यानंतरही बराच काळ तिला सोडता आले नाही.



पान मसाला गुटखा में 'केसर' के दावे को लेकर ४ अभिनेताओं को तलब

शंकर मराठे - मुंबई, १३ फरवरी २०२६  : पान मसाला गुटखा में 'केसर' के दावे को लेकर फिल्म स्टार अक्षय कुमार, अजय देवगन, शाहरूख खान और टाइगर श्रॉफ को तलब किया है। दरअसल 'दाने—दाने में केसर का स्वाद' के दावे को गुना के एक विट्ठल अहिरवार ने कोर्ट में चैलेंज किया है। उन्होंने आयोग में  केस दाखिल किया है। 



९ कोटींच्या चेक बाऊन्स प्रकरणाने विनोदी अभिनेता राजपाल यादव तुरुंगात

शंकर मराठे - मुंबई, १३ फेब्रुवारी २०२६  :बॉलीवूडमधील प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता राजपाल यादव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आर्थिक व्यवहारातील मोठ्या वादामुळे त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली असून या प्रकरणाने संपूर्ण मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.

तुरुंगात जाण्याचे प्रकरण असं आहे की वर्ष 2010 मध्ये त्यांनी ‘अता पता लपता’ या चित्रपटासाठी मोठं कर्ज घेतलं होतं. चित्रपट अपयशी ठरल्यानंतर कर्जाची परतफेड वेळेवर होऊ शकली नाही. दिलेला चेक बाऊन्स झाला आणि व्याजासह थकबाकी सुमारे ₹9 कोटींवर पोहोचली. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी तिहार जेलमध्ये सरेंडर केल्याची माहिती समोर आली आहे.

Thursday, February 12, 2026

साउथ एक्ट्रेस श्रीलीला को मिली MBBS की डिग्री

शंकर मराठे - मुंबई, १२ फरवरी २०२६ :  साउथ फिल्म इंडस्ट्री में अपनी फिल्मों के लिए मशहूर श्रीलीला ने अपनी खास जगह बनाई है और साथ में वो अपनी पढ़ाई भी पूरी कर रही थीं। अब एक्ट्रेस को उनकी MBBS की डिग्री मिल चुकी है और वो ऑफिशियली डॉक्टर बन गई हैं।

कन्नड़ और तेलुगू सिनेमा में अपने अभिनय के लिए जानी जाने वाली श्रीलीला ने भारतीय फिल्म इंडस्ट्री में अपने सफल करियर को बरकरार रखते हुए एमबीबीएस की डिग्री पूरी कर ली है। वो 2020 के बैच से हैं और उन्हें पूरे 6 साल बाद ये डिग्री मिली है। सोशल मीडिया पर वायरल हो रहे वीडियोज में उन्हें दीक्षांत समारोह के गाउन और टोपी में मेडिकल डिग्री लेते हुए दिखाया गया है, जिसने लोगों और उनके फैंस में अलग ही खुशी छाई हुई है।

देवमाणूस सीरियल मध्ये अभिनेत्रीची धडाकेबाज एन्ट्री!


शंकर मराठे - मुंबई, १२ फेब्रुवारी २०२६  :  झी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय आणि रहस्यमय कथानक असलेल्या 'देवमाणूस' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता या मालिकेत एक नवीन आणि मोठा ट्विस्ट आला असून, एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.

​मृणाल साळुंखे हिच्या एन्ट्रीचा प्रोमो नुकताच समोर आला असून, तिचे सौंदर्य पाहून गोपाळच्या नजरेत पुन्हा एकदा वेगळी चमक तरळली आहे. आता 'देवमाणूस'मध्ये तिची भूमिका काय असणार, ती गावात नवीन राहायला आली आहे की गोपाळच्या कोणत्या नवीन कारस्थानाचा ती भाग असणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Wednesday, February 11, 2026

अमिताभ यांनी रेखाचा स्वीकार करावा...

शंकर मराठे - मुंबई, १२ फेब्रुवारी २०२६  : नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारी 'ड्रामा क्वीन' राखी सावंत पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. नुकतेच राखीने एक मुलाखत दिली, ज्यामध्ये तिने बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अभिनेत्री जया बच्चन व रेखा यांच्याबद्दल अत्यंत धक्कादायक विधाने केली आहेत. तिच्या या विधानांमुळे सोशल मीडियावर नवीन चर्चा सुरू झाली आहे.

राखीने या मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्या लग्नाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ती म्हणाली की, "अमिताभ बच्चन यांनी जोडीदार म्हणून जया बच्चन यांची निवड का केली, हे मला आजपर्यंत समजलेले नाही. अमिताभ बच्चनकडे अफाट संपत्ती आहे, तरीही जया बच्चन यांचा पेहराव व्यवस्थित नसतो." राखी इथेच थांबली नाही, तर तिने जया बच्चन यांना कपड्यांवरून आणि दिसण्यावरून सल्लाही दिला. ती म्हणाली, "जयाजी, जर तुम्ही मला तुमच्या वाढदिवसाला आमंत्रित केले, तर मी तुम्हाला एक डिझायनर आणि चांगला सूट भेट म्हणून देईन. तुमचे पती हे महानायक अमिताभ बच्चन आहेत, त्यामुळे तुम्ही किमान तुमच्या केसांना कलर तरी लावत जा."

याच संभाषणात राखीने अमिताभ आणि रेखा यांच्या जोडीचे समर्थन केले. तिला जेव्हा विचारण्यात आले की, अमिताभ बच्चन यांच्यासाठी ती कोणाची निवड करेल, तेव्हा तिने क्षणाचाही विलंब न करता अभिनेत्री रेखा यांचे नाव घेतले. राखी म्हणाली, "सध्या समाजात दोन लग्नांचा ट्रेंड रूढ होत आहे. आयुष्य एकदाच मिळते, त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी आता पुढाकार घेऊन रेखा यांचा स्वीकार केला पाहिजे. अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी ही एखाद्या 'राजा आणि राणी'सारखी शोभून दिसते. याउलट, जया बच्चन या त्यांच्यासमोर अगदीच साध्या, एखाद्या नोकराप्रमाणे भासतात."

​राखीने पुढे हात जोडून अमिताभ यांना विनंती केली की, "कृपया आता तुम्ही जया बच्चन यांना सोडून द्या आणि तुमच्या आयुष्यातील उरलेला काळ रेखा यांच्यासोबत आनंदात व्यतीत करा." राखीच्या या वक्तव्यामुळे अमिताभ व रेखा यांनी एकत्र काम केलेल्या 'सिलसिला' आणि इतर चित्रपटांच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या असल्या तरी, तिने जया बच्चन यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे ती वादाच्या भोवर्यात सापडण्याची शक्यता आहे.

Tuesday, February 10, 2026

जुही चावला यशस्वी 'बिझनेस वुमन'

शंकर मराठे - मुंबई, ११ फेब्रुवारी २०२६  : बॉलिवूडमध्ये साधारणपणे असं मानलं जातं की, जोपर्यंत तुमचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालतात, तोपर्यंतच तुमची कमाई आणि स्टारडम टिकून राहतं. एखादी अभिनेत्री पडद्यापासून लांब गेली की तिची चर्चा आणि कमाई दोन्ही कमी होते. मात्र, ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री जुही चावला याला पूर्णपणे अपवाद ठरली आहे. श गेल्या १३ वर्षांत एकही मोठा हिट सिनेमा दिलेला नाही. तरीही आज ती देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. जुही चावलाने १९८६ मध्ये 'सल्तनत' चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली, पण तिला खरी ओळख १९८८ मध्ये आलेल्या 'कयामत से कयामत तक' या ब्लॉकबस्टर सिनेमाने मिळवून दिली. आमिर खानसोबतची तिची जोडी खूप गाजली आणि ती रातोरात स्टार झाली. त्यानंतर तिने १०० हून अधिक हिंदी, तमिळ आणि इतर भाषिक चित्रपटांत काम केले. कालांतराने तिने मुख्य भूमिकांऐवजी छोट्या किंवा पाहुण्या कलाकाराच्या भूमिका स्वीकारायला सुरुवात केली. मागील १३ वर्षांत तिच्या नावावर एकही सोलो हिट चित्रपट नाही, तरीही तिची आर्थिक प्रगती मात्र थक्क करणारी आहे. जुही चावलाची एकूण संपत्ती तब्बल ४६०० कोटी रुपयांच्या घरात आहे. 
त्याचबरोबर शाहरुख खानसोबत 'कोलकाता नाईट रायडर्स' या आयपीएल टीमची मालकी जूहीने स्वीकारली. रिपोर्ट्सनुसार, या टीमचे व्हॅल्यूएशन आज ९००० कोटींहून अधिक आहे आणि त्यात जुहीचा मोठा वाटा आहे. याशिवाय ती शाहरुखच्या 'रेड चिलीज एंटरटेनमेंट' आणि 'सौराष्ट्र सिमेंट' या कंपन्यांमध्येही भागीदार आहे. अभिनयापेक्षा व्यवसायातील या 'ब्लॉकबस्टर' कामगिरीमुळेच जुही चावला आज एक यशस्वी 'बिझनेस वुमन' म्हणून ओळखली जाते.
तात्पर्य हेच आहे की कलाकाराने केवळ अभिनयावर अवलंबून न राहता योग्य ठिकाणी गुंतवणूक केली, तर तो किती मोठे साम्राज्य उभे करू शकतो, याचे जुही चावला हे एक उत्तम उदाहरण आहे
.

हया वेब सीरिजवर तत्काळ कारवाईची मागणी

शंकर मराठे - मुंबई, १० फेब्रुवारी २०२६ : सध्या 'देवखेळ' ही वेब सीरिज  मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या सीरिजमधील काही दृश्यांमुळे आणि कथानकामुळे कोकणवासीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप होत आहे. विशेषतः कोकणातील अत्यंत लोकप्रिय असलेल्या 'नमन-खेळे' या पारंपरिक लोककलेचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आले असून, यातील 'शंकासूर' या महत्त्वाच्या लोकदैवताला खुनी म्हणून रंगवण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

या आक्षेपाची दखल घेत, या वेब सीरिजवर बंदी घालण्याची मागणी सुरुवातीला आमदार भास्कर जाधव यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आता आशिष शेलार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कठोर कारवाईची विनंती केली आहे.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात आशिष शेलार यांनी नमूद केले आहे की, 'झी ५' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजमध्ये रत्नागिरी जिल्ह्याची ओळख असलेल्या पौराणिक लोककलेचे विद्रूपीकरण झाले आहे. शंकासुरासारख्या पात्राचा झालेला अवमान स्थानिक नागरिकांना मान्य नसून, विविध कलाकार संघटनांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे. ही लोककला केवळ मनोरंजनाचे साधन नसून ती कोकणातील ग्रामदैवतांशी जोडलेली आहे आणि तिला मोठे धार्मिक तसेच सामाजिक महत्त्व आहे. राज्य सरकारकडूनही या कलेच्या जतनासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. सरकारतर्फे नमन कला महोत्सवाचे आयोजन केले जाते आणि वृद्ध कलावंतांना मानधन देऊन त्यांचा सन्मानही केला जातो.

सध्या कोकणात शिमगोत्सवाची तयारी सुरू असताना आणि सण जवळ आला असताना, अशा प्रकारच्या वादग्रस्त वेब सीरिजमुळे सामाजिक वातावरण दूषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकांचा वाढता रोष पाहता, या जुन्या लोकपरंपरेला धक्का लागू नये यासाठी सरकारने यात तातडीने लक्ष घालावे. तसेच या प्रकरणाची दखल घेऊन लवकरात लवकर योग्य व उचित कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Monday, February 9, 2026

बिग बी के हाथ में पोस्टर, फैन्स हुए हैरान!

 शंकर मराठे - मुंबई, ९ फरवरी २०२६ :  बॉलीवुड के महानायक अमिताभ बच्चन हर संडे को अपने घर के बाहर फैन्स से मिलने आते हैं। इस मुलाकात के वीडियो अक्सर सोशल मीडिया पर वायरल हो जाते हैं, लेकिन इस बार चर्चा की वजह कुछ और ही थी।

इस बार बिग बी के हाथ में एक पोस्टर नजर आया, जिस पर लिखा था — मुझे सपोर्ट करिए! मेरे ससुराल वाले मेरी वाइफ को भेज नहीं रहे हैं। साथ में लिखा था : 1982 – A Love Marriage

पोस्टर देखकर लोग चौंक गए और सोचने लगे कि आखिर ये मामला क्या है, लेकिन सच्चाई कुछ और ही निकली।

असल में यह पोस्टर एक आने वाली फिल्म के प्रमोशन का था, जो 13 फरवरी को सिनेमाघरों में रिलीज होने वाली है। इसका अमिताभ बच्चन की निजी जिंदगी से कोई लेना-देना नहीं है।

कुल मिलाकर, ये सिर्फ एक फिल्म प्रमोशन का मजेदार पल था, जिसने एक बार फिर बिग बी को सुर्खियों में ला दिया।

Sunday, February 8, 2026

अक्षय कुमार बने विलेन

शंकर मराठे - मुंबई, ८ फरवरी २०२६ :  रोहित शेट्टी की सुपरहिट फ्रेंचाइजी ‘गोलमाल’ का पांचवां पार्ट अब तेजी से आगे बढ़ रहा है, जिसकी शूटिंग मार्च 2026 में शुरू होगी।

सबसे बड़ी खबर ये है कि अक्षय कुमार की ‘गोलमाल 5’ में एंट्री हो चुकी है, लेकिन इस बार वह अजय देवगन के अपोजिट विलेन के रोल में नजर आएंगे। यानी फिल्म में अजय देवगन और अक्षय कुमार के बीच टॉम एंड जेरी जैसी जबरदस्त दुश्मनी देखने को मिलेगी।

फिल्म में अजय और अक्षय के साथ अरशद वारसी, तुषार कपूर, कुणाल खेमू और शरमन जोशी की पूरी गैंग भी नजर आएगी। ‘गोलमाल 5’ अगले साल रिलीज होगी।

Saturday, February 7, 2026

मंदाकिनीने फोडले मल्लिकाचे कारस्थान

शंकर मराठे - मुंबई, ८ फेब्रुवारी २०२६ : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना' सध्या अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत दररोज घडणाऱ्या नवीन घडामोडींनी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली आहे. आता मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला असून, मंदाकिनीने थेट राजवाडे कुटुंबासमोर मल्लिकाचा खरा चेहरा उघड करण्याचा निर्णय घेतला आहे.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये मंदाकिनी आणि मल्लिका यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचल्याचे दिसत आहे. मल्लिकाने मंदाकिनीचा वापर करून रोहन आणि अधिरा यांच्या सुखी संसारात विष कालवण्याचा डाव रचला होता. त्यासाठी तिने मंदाकिनीला पैशांचे आमिषही दाखवले होते. मल्लिकाच्या सांगण्यावरूनच मंदाकिनीने रोहनला घटस्फोटाची नोटीस पाठवली, ज्यामुळे अधिराला मोठा मानसिक धक्का बसला आणि तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारानंतर स्वानंदीच्या वडिलांना संशय आल्यावर मंदाकिनीने आपला गुन्हा कबूल केला होता.

आता या कथेने वेगळे वळण घेतले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये मंदाकिनी थेट राजवाडे यांच्या घरी पोहोचली आहे. तिला पाहताच मल्लिकाने नेहमीप्रमाणे साळसूदपणाचा आव आणत, "काय झालं मंदा ताई?" असा प्रश्न विचारला. यावर मंदाकिनीने आक्रमक पवित्रा घेत मल्लिकालाच प्रतिप्रश्न केला.

मंदाकिनीने समरसमोर मोठा खुलासा करत सांगितले की, "रोहन आणि अधिराचे लग्न मोडण्याचा सगळा कट या बाईचाच होता. घटस्फोटाचे पेपर्स पाठवण्याचे कारस्थानही यांनीच रचले आणि त्यासाठी मला पैसे पुरवले." मंदाकिनीचा हा आरोप ऐकून घरात एकच खळबळ उडाली. मात्र, समरला यावर विश्वास बसणे कठीण झाले आहे. त्याने मंदाकिनीला सुनावत म्हटले की, "तुम्ही आधी तुमचा स्वतःचा भूतकाळ तपासून पाहा. माझी काकू माझ्यासाठी आईच्या जागी आहे."

समरचा हा अविश्वास पाहून मंदाकिनीने हार मानली नाही. तिने मल्लिकाविरोधातील ठोस पुरावाच समरसमोर सादर केला आहे. त्यामुळे आता या पुराव्यामुळे समरला आपल्या लाडक्या काकूचे खरे रूप दिसणार का? मल्लिकाच्या कारस्थानांचा पर्दाफाश होणार का? हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

Friday, February 6, 2026

यामी गौतम का रणवीर सिंह के साथ कैमियो

शंकर मराठे - मुंबई, ६ फरवरी २०२६ :  ब्लॉकबस्टर फिल्म ‘धुरंधर’ के बाद अब इसके सीक्वल ‘धुरंधर २ : द रिवेंज’ को लेकर फैंस में जबरदस्त क्रेज है। ३ फरवरी को लॉन्च हुए टीज़र के बाद अब खबर है कि इस फिल्म में यामी गौतम की भी एंट्री हो गई है।

ख़बरों के मुताबिक,  अभिनेत्री यामी गौतम फिल्म में रणवीर सिंह के साथ एक खास और चौंकाने वाले कैमियो में नजर आएंगी, जो कहानी का अहम टर्निंग पॉइंट साबित हो सकता है। भले ही उनका रोल छोटा हो, लेकिन उन्होंने इसके लिए करीब पांच दिन की शूटिंग पूरी कर ली है।

Tuesday, February 3, 2026

गोपाळला लालीच तुरुंगाची हवा खायला लावणार ?


शंकर मराठे - मुंबई, ३ फेब्रुवारी २०२६ : झी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय आणि तितकीच थरारक मालिका 'देवमाणूस: मधला अध्याय' सध्या एका अतिशय रंजक वळणावर आली आहे. मालिकेतील मुख्य पात्र गोपाळ  आणि त्याची पत्नी लाली यांच्यातील संबंधांमध्ये आता एक मोठा पेच निर्माण झाला आहे. नुकत्याच समोर आलेल्या एपिसोडनुसार, लालीने रचलेल्या षडयंत्रामुळे गोपाळ पूर्णपणे तिच्या जाळ्यात अडकला असून, तिला न जुमानणारा गोपाळ आता तिच्या तालावर नाचताना दिसत आहे.

काय आहे लालीचे षडयंत्र? मालिकेत गेल्या काही दिवसांपासून इन्स्पेक्टर मार्तंड जामकर यांची बहीण आर्या आणि गोपाळ यांच्यातील संबंधांवरून गोंधळ सुरू होता. मात्र, गोपाळच्या प्रेमात वेडी झालेल्या लालीने आर्याचा काटा काढला आहे. आर्याच्या खुनानंतर तिचा मृतदेह लपवताना गोपाळची मोठी धावपळ उडाली होती. आता लालीने या परिस्थितीचा फायदा घेत गोपाळला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आहे. लालीकडे असे काही पुरावे आहेत, ज्यामुळे गोपाळला तिचे प्रत्येक म्हणणे निमूटपणे ऐकावे लागत आहे. जामकर यांच्यापासून वाचण्यासाठी गोपाळला आता लालीच्या अटी मान्य करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही.

जामकर गोपाळला पकडणार का? दुसरीकडे, इन्स्पेक्टर मार्तंड जामकर यांना आपल्या बहिणीच्या गायब होण्यामागे गोपाळचा हात असल्याचा दाट संशय आहे. त्यांनी गोपाळवर आपली नजर रोखली असून, लालीच्या मदतीने गोपाळ यातून बाहेर पडणार की लालीच त्याला तुरुंगाची हवा खायला लावणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. मालिकेच्या आगामी भागांमध्ये हा सस्पेन्स आणखी गडद होणार असून, 'देवमाणूस'चा खरा चेहरा सर्वांसमोर येणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Sunday, February 1, 2026

'देवखेळ' मध्ये १५ दिवसांत १५ खून...

शंकर मराठे - मुंबई, १ फेब्रुवारी २०२६ : ३० जानेवारी २०२६ रोजी झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर  'देवखेळ' ही वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरीजने प्रदर्शनापूर्वीच आपल्या ट्रेलरमुळे उत्सुकता निर्माण केली होती. कोकणातील निसर्गसौंदर्य, तेथील परंपरा आणि त्याभोवती गुंफलेले एक गूढ असे या सीरीजचे स्वरूप आहे.

'देवखेळ'ची कथा कोकणातील 'देवतळी' या काल्पनिक गावात घडते. हे गाव आपल्या शिमगोत्सवासाठी आणि शंकासुराच्या परंपरेसाठी ओळखले जाते. गावात एक समजूत आहे की, शिमग्याच्या रात्री शंकासुर पाप करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा देतो आणि तिचा बळी घेतो. मात्र, जेव्हा इन्स्पेक्टर विश्वास सरंजामे या गावात बदली होऊन येतात, तेव्हा त्यांना या मृत्यूंमागे दैवी कोप नसून मानवी हात असावा असा संशय येतो. एका बाजूला गावकऱ्यांची अंधश्रद्धा आणि दुसऱ्या बाजूला कायद्याचा आणि विज्ञानाचा आधार घेणारा पोलीस अधिकारी, असा हा संघर्ष 'देवखेळ'मध्ये पाहायला मिळतो. १५ दिवसांत १५ खून आणि त्यामागील 'सीरियल किलर'चा शोध, असे हे कथानक आहे.

कोकणातील वातावरणाचा आणि शिमग्याच्या पार्श्वभूमीचा खुबीने वापर केला आहे. मालिका पाहताना कोकणातील निसर्ग, तिथली घरे आणि रात्रीचे गूढ वातावरण छायाचित्रणामुळे अधिक गडद होते. शंकासुराचे नृत्य आणि त्यावेळचे पार्श्वसंगीत अंगावर काटा आणणारे आहे.

'देवखेळ' ही केवळ एक गुन्हेगारी कथा नसून त्यात मानसशास्त्रीय पैलूही आहेत. तरीही, अंधश्रद्धा विरुद्ध विज्ञान हा लढा आणि अंकुश चौधरी व प्राजक्ता माळीचा दमदार अभिनय यामुळे ही वेबसीरीज एकदा नक्कीच पाहण्यासारखी आहे. ज्यांना रहस्यमय आणि थ्रिलर प्रकारातील कथा आवडतात, त्यांच्यासाठी 'देवखेळ' ही एक चांगली मेजवानी ठरू शकते.


स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...